लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Saturday 3 May 2014

खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील लाभ क्षेत्रा बाहेरच्या



याच साठी सुरु आहे सगळा अट्टहास . . .
खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील लाभ क्षेत्रा बाहेरच्या गावांच्या समावेशासाठी तातडीने सर्वेक्षण करा
 आणि महिना भरात अहवाल सदर करा
- जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचे आदेश.
मुंबईतील विशेष बैठकीत दिले आदेश - माजी आमदार अनिल बाबर, आर आर आबा यांची उपस्थिती

No comments:

Post a Comment