लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Monday 2 December 2013

. एखाद्या पाणी योजनेचा एकमेव ठरेल असा अभ्यासपूर्ण ब्लॉग

दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 2001 साली टेंभू योजनेचे भविष्य आपल्या " रोखठोक " या सदरात लिहिले होते, पहा नक्की काय म्हटले होते राऊत यांनी,
कृष्णे चे पाणी कोठे जाणार ? कोण वापरणार ? भव्य प्रकल्पा पुढील गहन प्रश्न !
 - पहा सांगली, सातारा , सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील टेंभू योजनेचे भवितव्य ?, काय आहे नेमकी हि योजना? आणखी किती काळ वाट पहावी लागणार पाण्याची? पाणी नक्की येणार का ? आले तरी कसे येणार? किती येणार ? पाणी प्यायला कि शेतीसाठी ? नेमके सरकारचे काय धोरण आहे टेंभू बाबत ? या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरे फक्त एका क्लिक वर . . . . टेंभू योजनेच्या जन्मापासूनची कहाणी… आज पर्यंत काय काय घडले ? कसे सुरु झाले काम ? आज कोणत्या अवस्थेत आहे? याची माहिती आणि माझी स्पष्ट, परखड मते . . . एखाद्या पाणी योजनेचा महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला बहुदा एकमेव ठरेल असा अभ्यासपूर्ण ब्लॉग " श्वेतपत्रिका टेंभूची "
अर्थात  " http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/ "