लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Sunday 23 February 2014

एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, "बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली. यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी माणदेशातील नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा. प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा. आपला, पत्रकार विजय लाळे, फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5 मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578. Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,: "बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसा...

एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,


"बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही,
हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन
नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली.
यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी
माणदेशातील
नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले
प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा.
प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने
आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा.
आपला,
पत्रकार विजय लाळे,
 फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5
मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578.

Thursday 20 February 2014

पण राजकारणाचा वेग, पाण्यापेक्षा जास्त

 आटपाडीत टेंभू चे पाणी पोहोचले हे खरे पण राजकारणाचा वेग, पाण्यापेक्षा जास्त आहे…कसा ते पहा



Wednesday 12 February 2014

पवारांचा फोन अन राष्ट्रवादी इन ! सौजन्य : दै. तरुण भारत

पवारांचा फोन अन राष्ट्रवादी इन !!! सौजन्य : दै. तरुण भारत
आज,  उद्या , परवा करता करता अखेरीस टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्याला देण्याचा मुहूर्त राज्य सरकारला सापडला. लोकसभेची आचार संहिता लागण्याच्या दोन चार दिवस आधीच्या या मुहुर्तामुळे आटपाडी तालुक्याला टेंभू चे पाणी मिळणार हे स्पष्ट झाले.
निवडणुकी पूर्वी राज्य सरकारात सामील असलेल्या दोन्ही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी या मुळे नि:श्वास सोडला, पण त्यात हि राजकीय श्रेयासाठी भांडणार नाहीत तर ते राजकीय नेते कसले ?
 


हे हि नसे थोडके !

 हे हि नसे थोडके !
 अखेरीस टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्याकडे जाणार…
आज,  उद्या , परवा करता करता अखेरीस टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्याला देण्याचा मुहूर्त राज्य सरकारला सापडला. लोकसभेची आचार संहिता लागण्याच्या दोन चार दिवस आधीच्या या मुहुर्तामुळे आटपाडी तालुक्याला टेंभू चे पाणी मिळणार हे स्पष्ट झाले.
निवडणुकी पूर्वी राज्य सरकारात सामील असलेल्या दोन्ही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी या मुळे नि:श्वास सोडला आहे.
शेतीसाठी पाणी देण्यासाठी तयार केलेल्या योजनेचे पाणी आताशा फक्त पिण्यासाठी म्हणून आटपाडीत दाखल होणार आहे,
कुठलाही अन्य पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही म्हणून हि टयांकर भरण्यासाठीची सोय सरकार कडून केली जात आहे.
काही का असेना वर्षानुवर्षे पाण्यासाठी तरसलेल्या आटपाडी तालुकावासीयाना पिण्यासाठी तरी पाणी मिळणार 

Saturday 1 February 2014

उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले

टेंभू योजनेला निधी द्या, करणे सांगू नका,
२० फेब्रुवारी पर्यंत निधी कसा देणार हे सांगा
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले  


टेंभू चे पाणी १७ फेब्रुवारीला आटपाडी तालुक्यात येणार मंत्री पतंगराव कदम

 अखेर प्रतीक्षा संपणार ! टेंभू चे पाणी १७ फेब्रुवारीला आटपाडी तालुक्यात येणार…
 मंत्री पतंगराव कदम यांची घोषणा.
मुख्यमंत्री पृथ्वी राज चव्हाण येणार ; ४० हजार एकर ओलिताखाली येणार