लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Sunday 14 February 2016

टेंभू ला येत्या अर्थ संकल्पात १५० कोटी द्या : बाबासाहेब मुळीक यांची मागणी .

टेंभू ला येत्या अर्थ संकल्पात १५० कोटी द्या :
बाबासाहेब मुळीक यांची मागणी . 
Daily Pudhari - 14/02/2016

भाग्यनगर तलावातले साडे सोळा दश लक्ष घन फुट पाणी म्हणे उडून गेले…

कोणी कितीही आणि काहीही म्हणू देत 


पण टेंभू योजनेत जी काही अनागोंदी माजली आहे ती 

एक जागरूक पत्रकार म्हणून 


मी चव्हाट्यावर आणणारच … 


वाचत रहा 

http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/


 टेंभू च्या अधिकारयांचा आणखी एक प्रताप 
भाग्यनगर तलावातले पाणी म्हणे उडून गेले… 
भाग्यनगर तलावातल्या ऐन हिवाळ्यात ५५ दिवसात 
चक्क साडे सोळा दश लक्ष घन फुट पाण्याचे  बाष्पीभवन झाले. 
  तलावाखाली जाळ लावला होता कि काय या महाभागांनी ???