लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Wednesday 15 April 2015

लाभ क्षेत्रा बाहेरच्या त्या ४६ गावांचे काय ?



















लाभ क्षेत्रा बाहेरच्या त्या ४६ गावांचे काय ? 
20 वर्षां पूर्वी जो संपूर्ण टेंभू योजनेचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यातून खानापूर , आटपाडी , तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील एकूण 46 गावे त्या आराखड्यात घेतलेली नाहीत. आता या गावांचे काय होणार हा प्रश्नहि सध्या ऐरणीवर आलेला आहे…