लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Saturday 27 February 2016

Tembhu L .I. S. Update ....26th Feb.2016


Tembhu L .I. S. Update ....26th Feb.2016

Only in Pudhari News Paper.


For More Details Watch Out Facebook Page... 


Failure Of Tembhu Water Lifting Scheme 


& my Blog 

http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/ 

Daily Pudhari

26th Feb.2016

Wednesday 24 February 2016

Tembhu @ 5h Stage .... MLA Anilrao Babar's Statement

                                 

    




























Tembhu @ 5h Stage .... MLA


Anilrao Babar's Statement


Daily Pudhari -24/02/2016

Tuesday 16 February 2016

टेंभू चे पाणी मिळणार कधी ? आवर्तनाचे पैसे भरतो , पण पाणी द्या .आटपाडी , सांगोला तालुक्यातील लोकांची मागणी…

टेंभू चे पाणी मिळणार कधी ? आवर्तनाचे पैसे भरतो , 
 

पण पाणी द्या. आटपाडी , सांगोला तालुक्यातील लोकांची मागणी… 


आता खरं तर अशा परिस्थितीत राज्य सरकारला 

कोर्टात खेचायची वेळ आली आहे पण कोण करणार ते ?


Daily Sakal - Dt. 17/02/2016.

टेंभू च्या घाणंद एस्क्प्रेस कालव्याला वेजेगावओढ्याजवळ गेट करा

टेंभू च्या घाणंद एस्क्प्रेस कालव्याला वेजेगाव  

ओढ्याजवळ गेट करा ; बाबासाहेब मुळीक 


जलव्यवस्थापन समितीची जिल्हाधिकार्यांच्या कडे 

मागणी यांची 

Daily Pudhari , Date - 17/02/2016.

Sunday 14 February 2016

टेंभू ला येत्या अर्थ संकल्पात १५० कोटी द्या : बाबासाहेब मुळीक यांची मागणी .

टेंभू ला येत्या अर्थ संकल्पात १५० कोटी द्या :
बाबासाहेब मुळीक यांची मागणी . 
Daily Pudhari - 14/02/2016

भाग्यनगर तलावातले साडे सोळा दश लक्ष घन फुट पाणी म्हणे उडून गेले…

कोणी कितीही आणि काहीही म्हणू देत 


पण टेंभू योजनेत जी काही अनागोंदी माजली आहे ती 

एक जागरूक पत्रकार म्हणून 


मी चव्हाट्यावर आणणारच … 


वाचत रहा 

http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/


 टेंभू च्या अधिकारयांचा आणखी एक प्रताप 
भाग्यनगर तलावातले पाणी म्हणे उडून गेले… 
भाग्यनगर तलावातल्या ऐन हिवाळ्यात ५५ दिवसात 
चक्क साडे सोळा दश लक्ष घन फुट पाण्याचे  बाष्पीभवन झाले. 
  तलावाखाली जाळ लावला होता कि काय या महाभागांनी ???

Saturday 6 February 2016

पाणी पट्टीतून वीज बिल तातडीने वगळावे : पाटणकर

पाणी पट्टीतून वीज बिल तातडीने वगळावे : 
भारत पाटणकर यांची नवी भूमिका 
माझे भाष्य : 
उपसा सिंचन योजनांचे पाणी आम्हाला पाहिजे पण पाणी उचलायचे पैसे (water Lifting Charges) मात्र  सरकारने भरावेत, असे कसे चालेल ? क्षणभर समजा सध्या पहिल्यांदा  दोन तीन वर्षांचे वीजेची बिले सरकार कदाचित भरेल हि…. पण या योजना कायमस्वरूपी चालवायच्या असतील तर सरकारने हा भुर्दंड का सहन करावा ?  
आंदोलन करून , मोर्चे काढून किंवा दम बाजी सारखे प्रकार करून आपण कदाचित वीज बिले सरकारला भरायला भाग पाडू पण मग आपणच  निवडून दिलेल्या सरकारला आपणच एक तर ब्ल्याक मेल करतोय असे  होत नाही का ? आणि महत्वाचे म्हणजे लाभार्थी शेतकर्यांना पंगू बनवून त्यांच्यातला  आत्मविश्वास घालवून कायमचे  राजकारण करणारया लोकांच्या हातातले बाहुले बनू दिल्या सारखेच आहे , असे माझे मत आहे. शेतकरयाला कधीतरी स्वाभिमानाने सरळ व्यावहारिक विचार करू द्या ना. टेंभू सारखी योजना परवडणारी आहे का ? आपल्या शेतापर्यंत आलॆलॆ पाणी आणि त्याचा दर नेमका कसा , किती ? हे लाभार्थी शेतकऱ्याला स्पष्ट सांगा. परवडणारे असेल तर तो घेईल अन्यथा पाणी मिळवण्याचा दुसरा पर्याय शोधेल. असे करणे हेच त्या संबंधित  शेतकऱ्याच्या आणि उपसा पाणी योजना दीर्घ काळ चालण्याच्या दृष्टीने योग्य ठरेल…     

Tuesday 2 February 2016

वीज बिल आणि पाणी पट्टी संदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ द्या



















टेंभू योजनेच्या वीज बिल आणि पाणी पट्टी संदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ द्या ;
 बारमाही माणगंगा अभ्यास पथकाची कृष्णा खोरे महामंडळाकडे मागणी